फळपिकांच नुकसान झाल्यास शेतकरी परिणामी हातबल व निराश होतो, अशा कठीण काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी फळपिक विमा योजना मोलाचं काम करते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यांतील किती गावे पात्र झालेली आहेत, याबाबत या पोस्टद्वारे आपण जाणून घेणार आहोत. किसान या उनके परिवार का कोई भी सदस्य https://dhaknenews.com/